
All Episodes - PODCAST BY PRO ANAND RANGARI
Precautions after the age forty.Take care about your health and happiness.
View Podcast Details272 Episodes





भेड चरानेवाला लडका और भेडिया
झूठे आदमी की सच्ची बातो पर भी लोग विश्वास नही करते


करीअर म्हणजे नेमकं काय
व्यक्तीच्या जीवनातील ठराविक काळासाठी प्रगतीची संधी असणारा व्यवसाय म्हणजे करिअर यशस्वी घडवण्यामध्ये त्या क्षेत्रातील शिक्षणाचा वाटा 15 टक्केच असतो उरलेला 85 टक्के वाटा सकारात्मक दृष्टिकोनाचा

भारतीय लोकशाही समोरील आव्हाने
भारतीय लोकशाही समोरील आव्हाने जमातवाद व दहशतवाद डावे उग्रवादी तेच नक्षलवादी भ्रष्टाचार राजकारणाचे गुन्हेगारीकरण सामाजिक आव्हाने भारतीय लोकशाही यशस्वी करण्यासाठी काय करता येईल

सामाजिक व राजकीय चळवळी
चळवळींची आवश्यकता चळवळ म्हणजे काय भारतातील प्रमुख चळवळी शेतकरी चळवळ स्त्री चळवळ पर्यावरण चळवळ ग्राहक चळवळ

राजकीय पक्ष
सत्ता मिळवणे भारतातील पक्ष पद्धती चे बदलते स्वरूप राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्ष भारतातील प्रादेशिक पक्षांचे बदलते स्वरूप

निवडणूक प्रक्रिया
निवडणूक आयोग आयोगाची कार्ये मतदारसंघाची पुनर्रचना आचार संहिता म्हणजे काय मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने

संविधानाची वाटचाल
लोकशाही मताधिकार लोकशाही विकेंद्रीकरण माहितीचा अधिकार सामाजिक न्याय व समता राखीव जागांचे धोरण अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा अल्पसंख्यांक याविषयीच्या तरतुदी महिलां संबंधी कायदे व प्रतिनिधित्व विषयक तरतुदी न्यायालयाची भूमिका संविधानाची मूलभूत चौकट

ऐतिहासिक ठेव्यांचे जतन
इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन काही नावाजलेली संग्रहालये ग्रंथालये आणि अभिलेखागार कोशवाड्.मय

पर्यटन आणि इतिहास
पर्यटनाची परंपरा पर्यटनाचे प्रकार पर्यटनाचा विकास ऐतिहासिक स्थळांची जतन आणि संवर्धन पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक संधी

खेळ आणि इतिहास
खेळांचे महत्त्व खेळांचे प्रकार खेळांचे आंतरराष्ट्रीय करण खेळांचे साहित्य आणि खेळणी खेळणी आणि इतिहास खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट खेळ आणि व्यावसायिक संधी

मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास
मनोरंजनाची आवश्यकता लोकनाट्य मराठी रंगभूमी भारतीय चित्रपटस्रुष्टी मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी

प्रसार माध्यमे आणि इतिहास
प्रसारमाध्यमांची ओळख प्रसार माध्यमांचा इतिहास प्रसार माध्यमांची आवश्यकता प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन संबंधित व्यावसायिक क्षेत्रे

भारतीय कलांचा इतिहास
कला म्हणजे काय भारतातील दृक्कला परंपरा भारतातील ललित/आंगिक कला परंपरा कला उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी

उपयोजित इतिहास
उपयोजित इतिहास म्हणजे काय उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ सांस्कृतिक आणि नैसर्गिक वर्षाचे व्यवस्थापन संबंधित व्यावसायिक क्षेत्रे

इतिहास लेखन भारतीय परंपरा
भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल भारतीय इतिहास लेख विविध तात्विक प्रणाली

इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा
इतिहास लेखनाची परंपरा आधुनिक इतिहास लेखन युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन महत्वाचे विचारवंत

मानवी संबंधांचे तत्वे
लोकप्रिय होण्याच्या नऊ वाटा लोकांनी आपल्यासारखा विचार करण्याच्या बारा वाटा चिंतेचे विश्लेषण करा चिंतामुक्त रहा

ज्ञान म्हणजे काय
ज्ञान बुद्धी आणि कला या एकमेकांना पूरक अशा गोष्टी आहेत

सुखी समृद्धी आनंदी समाधानी यशस्वी व श्रीमंत होण्यासाठी या गोष्टी कराच
रागावर नियंत्रण ठेवा शांत रहा मानवी स्नेह संबंध जोपासा वस्तूंचा उपयोग करा माणसांवर प्रेम करा नेहमीच सकारात्मक विचार करा

तुम्हाला श्रीमंत करू शकणारी एकच व्यक्ती या जगात आहे आणि ती म्हणजे तुम्ही स्वतः
या जगात चार प्रकारचे व्यक्ती पाहायला मिळतात एक स्वयंरोजगार खाऊन-पिऊन सुखी नोकरदार कायम गरीब उद्योजक श्रीमंतीकडे वाटचाल गुंतवणूकदार श्रीमंत झालेला

इंटरव्यू टेक्निक्स आणि प्रेझेंटेशन स्किल्स
तुमची शक्तीस्थाने उत्तर देण्याची पद्धत तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वातील कमतरता सांगता येतील का तुमच्या स्वभावातील खास वैशिष्ट्ये तुमच्या आयुष्यातील ध्येय तुमच्या बद्दल अधिक माहिती

यशाचे सूत्र
सामूहिक जबाबदारी तयारी आणि सक्रियता व्यवहारचातुर्य नम्रपणा यशस्वी जीवनाचे सूत्र

करियर तत्वे मुलांची मुले करियर दाही मृत्यू
यश म्हणजे काय यश हा जीवनाचा ऊर्ध्वगामी प्रवास आहे यशस्वी जीवन जगणे श्रेयस व प्रेयस प्राप्त करणे

यशाकडे झेप
आत्मविश्वास जिद्द चिकाटी सातत्य दृढनिश्चय तीव्र इच्छाशक्ती या गोष्टी यशस्वी होण्यासाठी आवश्यक

तुम्ही स्वतः दशलक्षाधिश असल्याची कल्पना करू शकता
तुम्ही स्वतः दशलक्षाधिश असल्याची कल्पना करू शकता मोठ्या स्वप्नांची शक्ती श्रीमंतीचा संस्कार


श्रीमंतीकडे खेचून येणारी उत्तेजना
आपल्याला निश्चित एवढी रक्कम हवी आहे पैशाच्या मोबदल्यात तुम्ही काय देणार तुम्हाला हवा असलेला फायदा पैसा कधीपर्यंत हवा ताबडतोब कामाला लागा हे लिहून ठेवलेलं दिवसातून किमान दोनदा वाचा

त्या माणसाने सर्व पूल जाळून टाकले
बार्नस ने आपला उद्देश तडीस नेला कारण अन्य कुठल्याही गोष्टीपेक्षा मी ॲडिसनचा व्यावसायिक भागीदार होणं हेच सर्वात महत्त्वाचं होतं


कोणालाही पैसा कमावता येतो पैसा भेदभाव करीत नाही
संपत्तीच्या भांडारातून तुम्हाला हवं तितकं तुम्ही घेऊ शकता

श्रीमंत व्हायला कधीही उशीर झालेला नसतो
पैसे कोण कोण नालायक कमावता येतात वयाचा जा किंवा वेळेचा काहीही संबंध नाही

श्रीमंत होण्यासाठी भरपूर मेहनत करा म्हणजे नंतर ती करावी लागणार नाही नाही
पहिले रहस्य यापूर्वी कधीही केले नाहीत इतकी अपार कष्ट करा दुसरं रहस्य कामातला आनंद घ्या

पैशाने पैसा कसा वाढतो
चक्रवाढ व्याज पद्धतीने पैसा वाढतो ते स्वतःच समजून घेणे आवश्यक आहे

उद्दिष्ट जगायला हवे
यशस्वी होण्याकरिता कल्पनाशक्ती तरल असली पाहिजे यशाचा मार्ग चढण्यासाठी चिकाटी सचोटी हातोटी व लिखोटी आवश्यक आहे

आकर्षक व्यक्तीमत्त्वाबाबत टिप्स
सकारात्मक विचार करा भाग्यावर विसंबून राहू नका

अपयशाकडून यशाकडे
अपयशाने खचून न जाता आपली क्षमता अधिक दृढ व मजबूत करायला हवी

यश मिळवण्यासाठी आकर्षक व्यक्तिमत्त्वाची गरज
आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे महत्व व्यवहारकुशलतेचे महत्त्व चातुर्य म्हणजे काय


टीम वर्क म्हणजे काय
ये फॉर एटीट्यूड हा सकारात्मक असावा बी फोर बिलीव आपण जे कार्य करतो त्यावर पूर्ण विश्वास हवा सी फॉर कॉन्फिडन्स पूर्ण आत्मविश्वासाने कार्य करा डी फॉर डिसिप्लिन कोणतेही काम हे शिस्तबद्ध पद्धतीने करावे


जगाव तर हे असं
कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे दुसऱ्यासाठी झटतात त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो संतोष हे आनंदाचे उगमस्थान आहे

जीवनाची लढाई लढली पाहिजे
सकारात्मक विचार यशाकडे पहिले पाऊल नकारात्मक दृष्टिकोनामुळे तोटे होतात तर सकारात्मक दृष्टीकोनाने फायदे

पैशाचा उपयोग कसा करावा
स्थावर मालमत्ता म्हणजे सुरक्षित गुंतवणूक मानली जाते जमिनीमध्ये गुंतवलेला पैसा देखील चांगला फायदा देऊन जातो

यशासाठी इतरांचे प्रमाणपत्र हवेच कशाला ?
यश हे प्रत्येका बाबत वैयक्तिक मतानुसार असते आपण यशाच्या खोलीत शिरून विचार करावा वरवरच्या माहिती वरून आपले मत ठरवू नये खरे यश आपल्यातच सामावलेले आहे

विजेता बनण्यासाठी साहस आवश्यक
साहस हा व्यक्तिमत्त्वातील एक महत्त्वाचा पैलू आहे प्रेरणा स्रोत शोधा सकारात्मक विचार आवश्यक शारीरिक व्यायामाला महत्त्व द्या हीन भावनेचा त्याग करा

जसे विचार तसे आयुष्यात घडते
आपले पॉझिटिव्ह विचार हे जास्त शक्तिशाली असतील याची कल्पना करावी नकारात्मक विचारांची तीव्रता कमी होईल

सर्वार्थाने श्रीमंत व्हायचे असेल तर
जीवनामध्ये श्रीमंत व्हायचे असेल तर कोणतेही काम करण्याची तयारी असली पाहिजे

पर्याय गुंतवणुकीचे
कमवलेला पैसा राखून योग्य प्रकारे परतावा देणारी शेअर बाजार सोने-चांदी किंवा रियल इस्टेट काळाची पावले ओळखून नीट अभ्यास करून गुंतवणूक करावी

यशस्वी आणि यशस्वी व्यक्तीची विचारसरणी
यशस्वी व्यक्ती सकारात्मक विचार करतात तर यशस्वी व्यक्ती नकारात्मक विचार करतात

प्रयत्नाला कल्पकतेची साथ द्या
यशस्वी जीवनासाठी कल्पकता खूप महत्त्वाची आहे

उद्योगासाठी मानसिकता महत्त्वाची
कोणत्याही जात धर्म पंथ व लिंगाची व्यक्ती उद्योजक होऊ शकते


कार्यकुशलता म्हणजे यशाची गुरुकिल्ली!
कार्यकुशलता म्हणजे कमीत कमी वेळेत आपली महत्वाची कामे पार पाडणे होय

का व कसे? या दोन प्रश्नांमुळेच प्रगती घडते
समस्या निर्माण का झाली आणि त्या समस्येचे निराकरण कसे करायचे हे महत्त्वाचे आहे

शिष्टाचार म्हणजे यशाचे दार
आपले वागणे आणि बोलणे सभ्यतेच्या मर्यादेत असावे

टीका करताना भान ठेवा
टीका करण्याचा तुमचा हेतू हा इतरांमध्ये सुधारणा व्हावी असाच असला पाहिजे

सकारात्मक दृष्टिकोन यशस्वी होण्याचे गमक
यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन धीर सुद्धा आवश्यक आहे

यश म्हणजे अनेक गुणांची कसोटी
यशस्वी होण्यासाठी चा कानमंत्र या प्रकरणातून मिळतो

विचारसरणी विजेत्या प्रमाणे ठेवा
नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा असा सल्ला या प्रकरणातून मिळतो

करोडचा पती म्हणजे करोडपती
श्रीमंत होण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोण ध्येय वेळेचे नियोजन व प्रचंड मेहनत या गोष्टींची नितांत गरज असते


क्रीडा जगत पुरस्कार सन्मान
फुटबॉल हॉकी क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धा एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातील विक्रम ऑलिंपिक स्पर्धा भारतरत्न सन्मानाचे मानकरी दादासाहेब फाळके पुरस्कार रॅमन मॅगसेसे पुरस्कार

जगातील प्रसिद्ध व्यक्ती
राजकीय व्यक्ती विचारवंत तत्वज्ञ समाज सुधारक क्रीडा जगत

जीवशास्त्र
सजीवांचे वर्गीकरण प्राण्यांचे वर्गीकरण सजीवांचे संघटन वनस्पतील लैंगिक प्रजनन प्राण्यांमधील लैंगिक प्रजनन रक्ताभिसरण संस्थेची रचना आरोग्यशास्त्र

रसायन शास्त्र
रसायनशास्त्रातील मूलद्रव्य महत्वाची रासायनिक संयुगे महत्वाची धातुके व त्यांची रेणूसुत्रे मिश्रधातू इत्यादी विषयी माहिती



संयुक्त राष्ट्र संघ
संयुक्त राष्ट्र संघाची कार्य आणि आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतर पूरक संघटना





जग भूगोल
आफ्रिका खंड ,उत्तर अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका खंड ,युरोप खंड ,ऑस्ट्रेलिया खंड.




भारत अर्थव्यवस्था
भारतीय अर्थव्यवस्थेतील ब्रिटिश राजवटीचे परिणाम स्वातंत्र्य कालीन व स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्था पंचवार्षिक योजना हरित क्रांति औद्योगिक धोरण दारिद्र्य निवारण ग्रामीण विकास योजना आणि प्रमुख प्रमुख वित्त संस्था

भारत शासन व्यवस्था
भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान संविधानाचा स्वीकार संविधानाची प्रास्ताविका नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्य संघशासन लोकसभा राज्यसभा कार्यकारी मंडळ सर्वोच्च न्यायालय घटक राज्य

ंसमतेचा लढा
समतेचा लढा, समाजवादी चळवळ, स्त्रियांची चळवळ, दलित चळवळ, स्वातंत्र्य प्राप्ती, वेव्हेल योजना, त्रिमंत्री योजना, हंगामी सरकारची स्थापना,भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले.

स्वराज्याचा लढा
जहाल व मवाळ गट वंगभंग चळवळ होमरूल चळवळ असहकार पर्व नेहरू अहवाल गोलमेज परिषद पुणे करार इत्यादी विषय सविस्तर माहिती.

आधुनिक भारत ( 1757 ते 1947)
भारतात युरोपीय लोकांचे आगमन , इंग्रज मराठा संघर्ष, अठराशे सत्तावनचा उठाव ,उठावाचे स्वरूप आणि कारणे ,सामाजिक सुधारणा ,भारतीय प्रबोधन ,स्वातंत्र्य चळवळीची पायाभरणी.

पानिपतचे तिसरे युद्ध
अफगाणांशी संघर्ष ,अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला. दत्ताजीचा मृत्यू , पानिपतचा रणसंग्राम ,राक्षसभुवनची लढाई ,हैदरअलीचा बंदोबस्त ,मराठी सत्तेचे आधारस्तंभ. आणि इस१८१८मध्ये मराठ्यांची सत्ता संपुष्टात.

शिवपूर्वकालीन महाराष्ट्र ,शिवशाही, पेशवाई
शिवपूर्वकालीन महाराष्ट्र ,शिवशाही आणि पेशवाई या विषयी सविस्तर माहिती.

(इ.स.८००ते१२००) आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक जीवन
व्यापार ,नगर विकास ,सामाजिक स्थिती ,विविध कलांचा विकास ,प्रादेशिक भाषेतील वांग्मय आणि विविध राजे ,त्यांचा राज्यकारभार इत्यादी विषयी सविस्तर माहिती.

मध्ययुगीन भारत
भारत आणि जग राजकीय सत्तेचे बदलते स्वरूप ,लहान-मोठ्या सत्तांचा उदयास्त ,या विषयी सविस्तर माहिती या पॉडकास्ट मध्ये आलेली आहे.

भारत : इतिहास व राजकीय व्यवस्था
भारतीय संस्कृतीचा विकास कसा झाला याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

भारतातील प्रमुख शहरे,प्रेक्षणीय स्थळे
भारतातील प्रमुख शहरांची आणि प्रेक्षणीय स्थळे याविषयी माहिती या प्रकरणामध्ये आलेली आहे.

भारत घटक राज्य व वैशिष्ट्यपूर्ण माहिती
भारतातील राज्य,त्याची राजधानी ,जिल्ह्यांची संख्या, क्षेत्रफळ, लोकसंख्या ,लोकसंख्येची घनता ,लिंग गुणोत्तर, साक्षरता आणि मुख्य भाषा इत्यादी विषयी सविस्तर माहिती.

भारत ऊर्जा निर्मिती शेती उत्पादन सार्वजनिक उद्योग
भारत ऊर्जा निर्मिती शेती उत्पादन आणि सार्वजनिक उद्योग याविषयी सविस्तर माहिती या एपिसोडमध्ये आलेली आहे.

भारत भौगोलिक माहिती
भारतातील सरोवरे, धबधबे, वनांचे प्रकार, खनिज संपत्ती ,प्राणीजीवन, दळणवळण, रेल्वेमार्ग ,रेल्वेगाड्या,, महामार्ग, जलमार्ग, बंदरे, वायूमार्ग इत्यादी विषयी सविस्तर माहिती ऐका.

भारतातील महत्वाची धरणे
भारतातील महत्वाची धरणे ,नदीचे नाव ,स्थळ ,प्रकल्पाचे नाव आणि उद्देश याविषयी माहिती या एपिसोड मधून आलेली आहे.

भारतातील प्रमुख नद्या
भारतातील प्रमुख नद्या, त्यांचा उगम ,लांबी ,कोणत्या राज्यातून वाहते ?कोठे मिळते? आणि उपनद्या याविषयी माहिती .या एपिसोड मधून ऐकूया.

भारत भौगोलिक माहिती.
सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती ऐकून गरजवंताला सांगायला विसरू नका.


महाराष्ट्र इतिहास मराठा कालखंड
सोळाशे 30 ते अठराशे अठरा पर्यंत महाराष्ट्रातील मराठ्यांचा इतिहास.

महाराष्ट्राची भौगोलिक माहिती
या प्रकरणामधून महाराष्ट्राची भौगोलिक माहिती माहिती मिळते.

महाराष्ट्र भूगोल
या प्रकरणामधून महाराष्ट्राची भौगोलिक माहिती सविस्तरपणे सांगितली आहे

महाराष्ट्र शासन व्यवस्था
महाराष्ट्राची शासन व्यवस्था या प्रकरणामधून आपण ऐकणार आहोत .

भारत शासन व्यवस्था
या प्रकरणांमध्ये भारतीय संविधानाचे महत्त्व उद्दिष्टे नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्य तसेच भारतीय शासन व्यवस्था कशी चालते याविषयी माहिती सांगितली आहे.

चैत्र पौर्णिमा
'चैत्र पौर्णिमा' या प्रकरणामध्ये चैत्र पौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट केले आहे.

फाल्गुन पौर्णिमा
या प्रकरणांमध्ये फाल्गुन पौर्णिमेची महती सांगितली आहे.


पौष पौर्णिमा
पौष पौर्णिमा या प्रकरणांमधून पौषपौर्णिमेचे महत्त्व सांगितले आहे .

मार्गशीर्ष पौर्णिमा
'मार्गशीर्ष पौर्णिमा या प्रकरणांमधून आपल्याला मार्गदर्शक पौर्णिमेचे महत्त्व कळते.

कार्तिक पौर्णिमा
"कार्तिक पौर्णिमा 'या प्रकरणांमधून कार्तिक पौर्णिमेची महती विशद केली आहे.

अश्विन पौर्णिमा
या प्रकरणांमधून अश्विन पौर्णिमेचे महत्व सांगितले आहे.

भाद्रपद पौर्णिमा
भाद्रपद पौर्णिमा या प्रकरणांमधून भाद्रपद पौर्णिमा विषयी अतिशय महत्वाची माहिती आलेली आहे.

श्रावण पौर्णिमा
श्रावण पोर्णिमे विषयी महत्त्वाची माहिती या प्रकरणात दिलेली आहे

जेष्ठ पौर्णिमा
' जेष्ठ पौर्णिमा 'या प्रकरणातून जून महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे महत्त्व सांगितले आहे.

वैशाखी पौर्णिमा
मे महिन्यात येणाऱ्या वैशाख पौर्णिमेचे महत्व या लेखातून लेखक सुभाष नीळकंठ बोरकर यांनी सांगितले आहे.

बौद्ध पौर्णिमा या पुस्तिकेचे प्रकट वाचन
अनुवादक सुभाष नीळकंठ बोरकर यांची प्रस्तावना आणि प्रकाशक एसटी मेश्राम यांचे प्रकाशकीय पुस्तकाचे नाव बौद्ध पौर्णिमा

किरण दाभाडे यांचे मन स्वच्छतेचे विचार:
किरण दाभाडे यांच्या लेखणीतून व्यक्त झालेले मनाचे जळमट काढून टाकायला ,मन स्वच्छ करण्याचा प्रेमाचा सल्ला देणारे विचार.

प्राध्यापक संजय घरडे सर यांची गझल
कवी प्राध्यापक संजय धांडे सर यांनी जीवनातील वास्तव आणि कवीमनाची तगमग मोठ्या खुबीने चितारली आहे.

प्राध्यापक संजय घरडे सर यांची गझल रचना ' प्रत्येकातला मी'
प्रस्तुत गझलेतून प्राध्यापक संजय घरडे सर यांनी सर्वसमावेशक तत्व अतिशय समर्पकपणे रेखाटले आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार
पुरस्कार देणारी संस्था ,कोणत्या क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार दिल्या जातो ,या विषयी माहिती .स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे.

वस्तू , वेळ,,,द्रवमपदार्थ,लांबी आणि वजन इत्यादींची परिमाणे.
व्यवहारातील सर्वसामान्य माहिती जी विद्यार्थ्यांच्या उपयोगी होईल.

सामान्य ज्ञानाची माहिती
आपल्या सामान्य ज्ञानाची उजळणी होईल,भर पडेल .सोबतच जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्यांच्या सुद्धा उपयोगी होईल.

वैज्ञानिक शोध आणि संशोधक
विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडावी म्हणून शोध आणि त्यांचे संशोधक यांची माहिती.स्पर्धा परीक्षांच्या सुद्धा उपयोगी होईल.

चला चला रे शाळेत
प्रस्तुत काव्य रचनेतून कवींनी मुलांच्या जीवनात शाळेचे किती महत्त्व आहे ,हे स्पष्ट करून सांगितला आहे.

पुस्तकांना काही सांगायचे आहे
कवी प्र रा. बोधनकर यांनी या काव्य रचनेतून पुस्तकांचं आपल्या जीवनातील महत्व विशद केलेआहे.

संशोधक आणि त्यांचे शोध
संशोधकांनी शोध लावून आपल्या मानवजातीवर उपकारच केलेले आहेत

प्राध्यापक संजय घरडे सर यांची गझल रचना
मानवी जीवनातील भावभावनांचं सुंदर दर्शन कवी आणि गझलकार प्राध्यापक संजय घरडे सर यांनी या गजलेमधून व्यक्त केले आहे.

माकडाचे दुकान
कवी कल्पनेने जंगलात माकडाचे दुकान सजले आहे आणि त्याला ग्राहक सुद्धा भरपूर मिळाले आहेत.

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
या बालगीतातून कवीने बाल मनाचे बालसुलभ मनाचे यथार्थ दर्शन घडवले आहे.

भोलानाथ! भोलानाथ!!
'भोलानाथ 'या बालगीताच्या माध्यमातून लहान बालकांच्या मनातील शाळेच्या सुट्टी विषयी कल्पना असते ती अतिशय खुबीने कवीने रंगवली आहे.

वडिलांचे मुलीस पत्र
या पत्राच्या माध्यमातून वडील आपल्या मुलाला समाज स्थितीची जाणीव करून देतानाच भरभक्कम असा मानसिक आधार सुद्धा देतात.

3) पंडित नेहरूंचे मुलांना पत्र
पंडित नेहरूंनी या पत्रांमधून मुलांनी करता निसर्गाशी मैत्री करावी, जीवनाकडे सजगपणे बघावे.असा सल्ला दिला आहे

2) हेड मास्तरांचे अब्राहम लिंकनना पत्र
अब्राहम लिंकन यांच्या यांच्या पत्राचे जॉन स्टुअर्ट यांनी पत्र लिहून उत्तर दिले आहे.

1) लिंकनचे हेडमास्तरांस पत्र
अब्राहम लिंकन यांनी या पत्राच्या माध्यमातून शिक्षकांनी पिढीला भावी पिढीला कसं घडवावं याचा वस्तुपाठच दिला आहे.

अशोक कालीन स्थापत्य कला
सम्राट अशोक यांनी विहार ,चैत्य ,सार्वजनिक पाण्याच्या विहिरी , पशूपक्षी यांना पाणी पिण्यासाठी हौद,रूंद रस्ते, व दोन्ही बाजूंनी सावलीसाठी झाडे इत्यादी लोकोपयोगी कार्यकेलेले आढळते.

सम्राट अशोकाच्या शिलालेखात असलेले समाज उन्नती चे विचार
मानवाच्या हितासाठी व सुखासाठी कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी जे जे आवश्यक राजाची कर्तव्य आणि समाजाचे सुद्धा सदाचाराने वागावे असा एकूणच सम्राट अशोकाच्या गिरी लेखांचा उद्देश दिसतो.

सुप्रसिद्ध गिरलेख (आदेश).सम्राट अशोक यांनी लिहवून ,कोरून घेतलेले.
सम्राट अशोक यांच्या या लेखांमधून म्हणजेच किंवा आदेशातन प्रजा सुखी व्हावी, इहलोकी आणि परलोकीसुद्धा! होईल, या हेतुने प्रजेने सदाचरणाचं पालन करावं ,असा या एकूण गिरी लेखांचा सार आहे.

सम्राट अशोक यांचे गिरीलेख
मूळ पाली भाषेत हे लेख कोरलेले आहेत. आपण त्या लेखांचा सरळ मराठी भाषांतर ऐकूया.

प्रकरण-6. कलिंग विजय आणि बौद्ध धर्माचा स्वीकार
कलिंग युद्धाच्या विजयानंतर,या युद्धामध्ये अपरिमित प्राणहानी झाली .जे सैनिक मृत्यू मुखी पडले,त्या सैनिकांच्या विधवा पत्नी ,मुले आणि सैनिकांच्या आई त्यांचा आक्रोश दुःख पाहून सम्राट अशोक यांची मन द्रवले.

प्रकरण-4 राजा बिंदुसार
या प्रकरणांमधून राजा बिंदुसार याच्या विषयी सविस्तर माहिती देऊन, अशोका पर्यंतची वंशावळ दिली आहे.

प्रकरण-3 चंद्रगुप्ताची कारकीर्द
'चंद्रगुप्ताची कारकीर्द' या प्रकरणांमध्ये लेखकाने त्यावेळच्या सामाजिक ,आर्थिक आणिराजननैतिक बाबींची सविस्तर चर्चा केली आहे.

प्रकरण-2 अशोकाचा कुलवृत्तांत
सम्राट अशोकाचा कुलवृत्तांत या प्रकरणातून लेखकांनी सम्राट अशोकाच्या पूर्वजांची माहिती दिली आहे .

सम्राट अशोक चरित्र
लेखक वासुदेव गोविंद आपटे यांनी अशोक चरित्र या पुस्तकातून सम्राट अशोकाने प्रजेच्या भौतिक आणि पारमार्थिक सुखासाठी सुखासाठी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे महान कार्य केले.असे स्पष्ट केले आहे.

चंद्रभागेच्या तीरी
पंढरीच्या पांडुरंगाची महिमा या गीतातून व्यक्त झाली आहे.

शिक्षक प्रतिज्ञा
शिक्षकांचे आचार ,विचार आणि व्यवहार कसे असावेत .यासाठी ही शिक्षक प्रतिज्ञा आहे.

शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी आचारसहिता
शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी आपला आचार विचार व्यवहार कसा असावा या विषयीची आचारसंहिता.

चला जाणून घेऊया आई-वडिलांची म्हणजेच पालकांसाठी आचार संहिता
आपल्या मुलांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून ,आईवडिलांनी त्यांच्याशी वागताना प्रेमाने ,सहानुभूतीने आणि त्यांना आधार मिळेल असे आपले वागणे बोलणे असावे.

भगवान बुद्धाचे पहिले आर्यसत्य दुःख
आचार्य बी .सी. वानखेडे सर यांच्या खडू फळा प्रवचनाचा भाग दुःख भगवान बुद्धाचे पहिले आर्यसत्य याविषयी आपण ऐकूया.

सहनशीलतेची मर्यादा
या गोष्टी मधून आयुष्याच्या संध्याकाळी ज्येष्ठ नागरिकांना आपल्या साथीदाराची गरज असते .सहवास आणि साथ ,आधाराची गरज असते.हे तरुण पिढीने जाणले पाहिजे ,असा संदेश लेखकांनी दिला आहे.

योगासने ( योगाभ्यास)
योगाभ्यासाने शरीरा सोबतच मनसुद्धा निरोगी राखता येते. म्हणून सर्वांनी योगासने करून ,आपले शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवावे.

प्रथमोपचार
आकस्मिक उद्भवलेल्या आरोग्यविषयक अडचणींना तात्पुरत्या स्वरूपात उपाय योजना करता येते इतरांना सूचना देता येतात. स्वतःलासुद्धा उपयोग होतो.

या जगण्यावर शतदा प्रेम करावे
या गीतातून कवीने मानवी जीवन हे अमूल्य आहे. म्हणून जीवनजगताना आनंदाने ,खूप विचारपूर्वक जगावे असा सल्ला दिला आहे.

अंधश्रद्धा पोवाडा
या गीतांमधून कवीने अंधश्रद्धेवर कोरडे ओढलेले आहेत.

मला बी शाळेला येऊ द्या की रं
या गीतातून कवीने शिक्षणाचे महत्त्व सांगितले आहे.

नाच रे मोरा
या बालगीतातून कवीने निसर्गाचे मनोहारी दर्शन घडविले आहे.

भातुकलीच्या खेळामधली
या गीताच्या माध्यमातून कवीने मानवी जीवनातील अशाश्वतता स्पष्ट केली आहे.

रात्रीस खेळ चाले
या गीतातून कवीने सावल्या आणि प्रकाशाच्या माध्यमातून मानवी जीवनातील गुंतागुंत स्पष्ट केली आहे.

देवकीनंदन गोपाला
थोर समाजवादी संत गाडगे बाबा यांनी समाजातील दोष दूर करून समाजाला योग्य मार्गावर नेण्यासाठी उपदेश केला आहे.

उष:काल होता होता
'उषाकाल होता होता 'या गीतांमधून कवीने सध्याचा वर्तमान आणि भविष्य काळ जर सुंदर मनात बनवायचा असेल तर आम्हासगळ्यांना सतर्क राहावे लागेल असा इशारा दिला आहे.

क्रांतीचा जय जय कार
कविवर्य कुसुमाग्रज यांनी ' क्रांतीचा जयजयकार'या गीतांमधून भारत माते विषयी आणि आपल्या शूरवीर बलीदानी सैनिकांविषयी कृतज्ञताभाव व्यक्त केला आहे.

या भारतात
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी 'या भारतात' गीतांमधून भारताच्या उज्वल भविष्याचे चित्र रेखाटले आहे त्यासाठी माणसांनी काय प्रयत्न केले पाहिजे .हे सुद्धा सांगितले आहे

बलसागर भारत होवो
'बलसागर भारत होवो'या गीतांमधून कवी साने गुरुजींनी भारतीय जनतेला एकोप्याने राहण्याचा संदेश दिला आणि भारताच्या उज्वल भविष्याचे चित्र रेखाटले आहे.

माती सांगे कुंभाराला
'माती सांगे कुंभाराला' या गीतातून कविने मानवी जीवन हे नश्वर आहे .म्हणून कोणत्याच गोष्टीचा गर्व करू नये .असा संदेश दिला आहे.

सर्वात्मका शिव सुंदरा
'सर्वात्मका शिवसुंदरा' या काव्याच्या माध्यमातून कवीने ईश्वराच्या सर्वव्यापी रूपाचे दर्शन घडविले आहे.

लहानपण देगा देवा
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी 'लहानपण देगा देवा 'या अभंगाच्या माध्यमातून नम्रतेचे महत्त्व सर्वसामान्य माणसाला पटवून दिले आहे.

विठ्ठलाच्या पायी वीट
कविने ' विठ्ठलाच्या पायी वीट 'या गीतातून ईश्वराच्या पदस्पर्शाने वीट सुद्धा ईश्वर रूप बनते.असा उपदेश केला म्हणजेच ईश्वराच्या सान्निध्यात राहिल्याने माणसाचे कल्याण होते.

जैसे ज्याचे कर्म तैसे
'जैसे ज्याचे कर्म तैसे 'या काव्यपंक्तीतून कवीने व्यक्तीचे कर्मच त्याच्या सुखाला किंवा दुःखाला कारणीभूत ठरतात .असा उपदेश कवी गीतातून देतात.

पणती जपून ठेवा
पणती जपून ठेवा या काव्य रचनेतून कवीने सगळीकडे अज्ञानाचा अंधार पसरलेला आहे .त्यामुळे अज्ञानरूपी अंधार ज्ञानरूपी पणतीने आपण अज्ञानाचा अंधार दूर करू शकतो .असा आशावाद व्यक्त केला आहे

जे का रंजले गांजले
जगद्गुरु तुकोबारायांनी' जे रंजले गांजले' या अभंगाच्या माध्यमातून संत सज्जना ची महती सांगीतली आहे.

फिरत्या चाकावरती
'फिरत्या चाकावरती 'या काव्यातून कवीने ईश्वराची लीला अगाध आहे, हे स्पष्ट केले आहे.

इतनी शक्ती हमें देना दाता
'इतनी शक्ती हमे देना दाता 'इस गीत के माध्यम से कवी कहते है ,कि हे ईश्वर आप हमे इतना मनोबल,शक्ती दीजिए कि,हम किसी भी संकट का ,परेशानी का मुकाबला खुशी से कर सके।

एकची धर्म
'एकची धर्म 'या काव्यातून कवीने मानवता धर्मच सर्वश्रेष्ठ आहे,असे सूचीत केले आहे. माणसाने माणसाशी माणूसकीची वागणूक ठेवावी. अशी शिकवण या रचनेतून कवी देतात.

दर्शन देरे भगवंता
'दर्शन देरे भगवंता' या काव्यात कवीने ईश्वराच्या दर्शनाची कामना केली आहे.

शोधीशी मानवा
'शोधीशी मानवा 'या काव्यातून कवीने ईश्वराचं दर्शन बाहेर मिळत नाही .तर ते आपल्या शुद्ध अंतकरणातच शुद्ध रूपात मिळते असे सूचित केले आहे.

देहाची तिजोरी
'देहाची तिजोरी 'या काव्यपंक्तीतून कवीने मानवी गुन्हा व गुणांचा आरसा आपल्यासमोर ठेवला आहे.

नमस्कार माझा
'नमस्कार माझा' या रचनेतून कवीने ईश्वरास अशी मागणी केली आहे हे की , आम्हीज्ञान मिळवून नीतीमान आणि बुद्धिमान होवू.आमच्या कीर्तीचा कळस उंच शिखरावर ठेवू.

ए मालिक तेरे बंदे हम
'ए मालिक तेरे बंदे हम 'या गीतातून कवीने ईश्वराचे गुणगान गायले आहे .ईश्वरच सर्वशक्तिमान आहे आणि तोच आम्हाला या भवसागरातून पार नेणार आहे .अशी अभिलाषा कवी या गीतातून व्यक्त करत आहेत.

सुसंगती सदा घडो
पंतकवी मोरोपंत यांनी 'सुसंगती सदा घडो 'या रचनेतून माणसाला चांगल्या संगतीची गरज असते आणि वाईट संगत धरू नये ,असा संदेश या काव्यपंक्तीतून दिलेला आहे. धन्यवाद.

जंकफूड (विक्रम वेताळ आणि बहात्तर खोड्या)
मुलांनी आपल्या आई बाबांच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊ नये असा संदेश' जंक फुड' या गोष्टीतून लेखक तेजपाल वाघ यांनी दिला आहे ..धन्यवाद...।

2050 ---जादूचे जग
ज्या गतीने सध्याचं तंत्रज्ञान विकसित होत आहे त्या गतीने 2050 मध्ये कशाप्रकारे तंत्रज्ञानामध्ये बदल होईल याची समर्पक कथा '2050 जादूचे जग 'या कथेतून लेखक सिद्धार्थ मयेकर यांनी स्पष्ट केली आहे.

सूर्याची पिल्ले
लेखक द.मा. मिरासदार यांनी 'सूर्याची पिल्ले''या गोष्टीतून आळशी व खुळचट जावयाचे पात्र खुमासदारपणे हुबेहुब रेखाटले आहे.

गुब्ब्या झम्पेरा आणि चेरीचे झाड
लेखक ह्रषीकेश जोशी यांनी या या गोष्टीतून गुब्ब्याच्या माध्यमातून ,आपल्या आई वडिलांशी नेहमी खरे बोलावे अशी शिकवण दिली आहे.

परी परिसर जिथे जिथे अनेक परी राहतात
निसर्ग लेखक मारुती चितमपल्ली यांनी 'परी परिसर 'अनेक उदाहरणे देऊन वास्तववादी ,मनोरम्य असं दर्शन या गोष्टीतून घडवले आहे . धन्यवाद.

मोबाईल(विक्रम वेताळ आणि बहात्तर खोड्या)३.
मोबाईलचा अतिरेकी वापर केला तर त्याचे दुष्परिणाम शरिरावर आणि मनावरहोतो.

पाण्याचे फुगे (विक्रम वेताळ आणि बहात्तर खोड्या)
या गोष्टीमधून लेखक तेजपाल वाघ यांनी पाण्याचा अपव्यय टाळता येतो. ह स्पष्ट केले आहे.

खोडकर मंग्या आणि दगड
तेजपाल वाघ यांनी प्राणीमांत्रांवर प्रेमाने आणि मैत्री भावनेने वागले पाहिजे असा संदेश देतात.

विक्रम वेताळ आणि बहात्तर खोड्या -१)खोडकर मंग्या आणि दगड
लेखक तेजपाल वाघ यांनी या गोष्टीतून आपल्याला जसे मुक्तपणे संचार करणे आवश्यक आहे आणि तसेच इतर प्राण्यांना त्रास होईल असे वागू नये हा सल्ला दिला आहे.

दिनूचे बिल
लेखक आचार्य अत्रे यांनी ' दिनूचे बिल ' या गोष्टीतून आपल्याला एक छान संदेश दिला आहे आणि तो म्हणजे आपली आई आपल्या मुलांना आयुष्यभर संगोपन करते अगदी निरपेक्षपणे! '

माझी फजिती
लेखक सुबोध भावे यांनी आपल्या जीवनात जे फजितीचे प्रसंग आले होते ते 'माझी फजिती'या गोष्टीतून सांगितले आहेत.

हरी आणि हरी हा मित्र असावा घरी
लेखक स्वप्निल जोशी यांनी या गोष्टीतून मुलांना लहानपणी गोष्टी सांगण्याचे महत्व हरी आणि ह्यारी हा मित्र असावा घरी .या गोष्टीतून सांगितले आहे. धन्यवाद.

चांदण्याचे पाणी
लेखक राजेंद्रकुमार घाग यांनी' चांदण्याचे पाणी'या गोष्टीतून एका वेगळ्या रोमांचक दुनियेची सफर घडवली. '

निसर्गाचा नियम
लेखक तेजपाल वाघ यांनी 'निसर्गाचा नियम' या गोष्टीतून निसर्गाने प्रत्येक गोष्ट विचार करूनच योग्य त्या ठिकाणी ठेवली आहे हे सांगितले आहे.

2050सालची मंगळावरची पिकनिक
भविष्यामधली मंगळावरची पिकनिक कशी असेल याची सुंदर कल्पना कवी श्रीरंग गोडबोले यांनी केली आहे.

सिंह आणि कोल्हा
दुर्गाबाई भागवत यांनी सिंह आणि कोल्हा या गोष्टीतून कृतज्ञ पणाची भावना सिंहाने कशी जोपासली ते सांगितले आहे.

मिशीवाले बाबा
लेखिका इशा केसकर यांनी मिशीवाले बाबा गोष्टीतून बाप-लेकीच्या भावनिक नात्याला शब्दांत सुंदर गुंफले आहे

बाळकरामाच्या पाककृती
राम गणेश गडकरी यांनी पूर्वी आपली मराठी भाषा कशी बोली जायची , त्यात काय काय गमतीजमती होत्या हे सांगितलेच,शिवाय काय करू नये याचा धडाही दिला आहे.

टिंकुचे कपकेक
प्रतिमा कुलकर्णी यांनी टिंकुचे कपकेक या गोष्टी तून पटवून दिले की, आपल्या मुलांना त्यांना आवडत असलेल्या गोष्टीसाठी प्रोत्साहन दिले तर मुले खूप काही छान काम करतात.

हलके फुलके विनोद(हसायला लाणारे)समजल्यावर!
विनोदी किस्से माणसाला काही काळ आपले दु:ख,चिंता विसरायला मदत करतात.आपला मानसिक ताण कमी करण्यासाठी हातभार लावतात .तर ऐकूया काही गंमतीशीर गोष्टी.

माशी
कवी सुबोध खानोलकर यांनी 'माशी' या साध्या विषयावर रचना करून नंतर जीवनात येणाऱ्या अडचणी, संकट यांना घाबरून न जाता त्यांचा हिंमतीने सामना करावा हा संदेश दिला आहे.

कुकर(बालगीत)
आपल्या दैनंदिन जीवनातील वापरला जाणारा 'कुकर'. या कुकर वर कवी सुबोध खानोलकर यांनी सजीव असल्याचाचा आरोप केला आहे.

कुकर(बालगीत)
दैनंदिन जीवनातील आपल्या वापरातील 'कुकर''या बालगीतातून कवी सुबोध खानोलकर यांनी निर्जीव कुकरमध्ये चेतना असल्याचा आरोप केला आहे.

नागरिकशास्त्राचा धडा(विनोदी लेखन)
लेखक आनंद इंगळे यांनी या पाठातून सामाजिक भान निर्माण कसे करायचे याचा वस्तू पाठच दिला आहे.


मैत्री तंत्रज्ञानाशी
आजच्या काळात तंत्रज्ञान कितीही विकसित झाले असले तरी मानवी मनाची विवेक बुद्धी तंत्रज्ञान घेऊ शकत नाही. हे लक्षात आले.

तू झालास मूकसमाजाचा नायक
कवी ज.वि.पवार यांनी वरील कवितेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चवदार तळे। मुक्ती संघर्षाला पन्नास वर्षे पूर्ण झाली होती आणि त्यानिमित्त कवी ज. वि.पवार यांनी अभिवादन केले आहे.




सूर्य देवतेचा आशीर्वाद व्हिटॅमिन 'डी'
'ड'जीवनसत्वाचे महत्त्व आणि त्याच्या स्त्रोतांची माहिती करून घेऊया.

त्वचेची काळजी
त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्या त्वचेच्या कांतीवरून आपले आरोग्य कळतं.





आहारः आपल्या चाळीशीनंतरचा
आपले वय,सभोवताली असलेले हवामान व शारीरिक श्रम या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपल्या आहाराचे प्रमाण ठरवले जाते.

प्रोटेस्टंट ग्रंथीची वाढ
काही खबरदारीच्या उपाययोजना चाळीशी नंतरच्या आपल्या आयुष्यात करूया ।

१)प्रतिबंध हाच खरा उपाय. २) पाल्य व्यक्तीमत्वाचा कानमंत्र
१)रोग झाल्यावर उपचारासाठी वेळ आणि पैसा खर्च करण्यापेक्षा तो होऊच नये यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. २)आपल्या मुलांच्या व्यक्तीमत्व प्रगल्भतेसाठी आपण काय उपाययोजना करू शकतो?

चंद्रभागेच्या तीरी
विठोबा माऊलींच्या गुण गौरव या कव्यातून कवीने व्यक्त केला आहे.

आचंद्रसूर्य नांदो(काव्य)
कवी गजानन दिगंबर माडगुळकर आचंद्रसूर्य नांदो या रचनेतून भारतीय संस्कृतीचा सन्मान करतात आणि भारतीय स्वातंत्र्य जोपर्यंत चंद्र, सूर्य आहेत तोपर्यंत अबाधित राहो. अशी अपेक्षा व्यक्त करतात.

सर्व विश्वचि व्हावे सुखी डॉ. यशवंत पाठक
माणूस मनापासून एकमेकांच्या संपर्कात आला, एकमेकांना समजून घेतले तर मानवता सुखी होईल. संत परोपकारी विचार करून कार्य करतात.

व्हिटॅमिन बी -१२ची कमतरता
व्हिटॅमिन बी-१२ हे शरिरात खूप कमी म्हणजे प्रोढ माणसाच्या शरीरात फक्त २ते५मि. ग्रॅम इतकं असतंव गंमत म्हणजे त्यापैकी सुमारे७०ते ८०%व्हिटॅमिन एकट्या लिव्हरने साठवून ठेवलेलं असतं... तिथून ते लिव्हरच्या बाईल या पित्ताद्वारे लहान आतड्यात येतं व पचनाला मदत करतं.....

. विसरभोळेपणा
एखादी गोष्ट मनापासून व लक्षपूर्वक केली तरच तिचा स्मृतीत प्रवेश होतो, नंतर ती गोष्ट साठवून ठेवली जाते. जेव्हा गरज असेल तेव्हा आठवली जाते किंवा साठवलेल्या व आठवलेल्या गोष्टीपासून नविचारांची निर्मिती होते. अशा रीतीने हे स्मृतीचे काम मेंदूत चालत असते.

सोनाली---डॉ. वा ग. पूर्णपात्रे
सोनाली हे एका सिंहीनीच्या छाव्याचे नांव आहे.सोनालीचा सहवास लाभला आहे तो लेखकांच्या संपूर्ण कुटुंबाला.त्याचे चित्रण अतिशय सुरेख पद्धतीने करतात.

दोन वीरांगना...१)ले.स्वाती महाडिक २)सब इंन्सपेक्टर रेखा मीश्रा
आपले कर्तव्य पार पाडत असतांनाच सामाजिक बांधीलकी व देशहित जपणारी व्यक्ती आदरणीय ठरते.

Now OR Never
आपल्या आरोग्य चांगले ठेवा. त्यसाठी जे काही करावा लागेल ते प्रयत्न करा. क्षमतेनुसार व वयानुसार व्यायाम प्रकार निवडून करा.

जागते रहो
आपल्या आरोग्य चांगले रहावे यासाठी आपल्या आहारा विषयी आणि व्यायामा विषयी सजग राहूया.

सेल्फ मेडिकेशन
सेल्फ मेडिकेशन म्हणजे डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधाच्या दुकानात जाऊन औषधे घेणे.या गोष्टी टाळाव्यात.

खोद आणखी थोडेसे ---आसावरी काकडे
प्रयत्न आणि। जिद्दीने आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो. म्हणून आपण न थांबता आणखी पुढे प्रयत्न केले पाहिजे असा सकारात्मक विचार या कवितेत प्रतिबिंबित होतो.

काळे केस---लेखक ..ना.सी.फडके
लेखक ना.सी.फडके यांनी अतिशय खुमासदार पद्धतीने त्यांच्या काळे केस असण्यामुळे अनेक जनांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

कर्ते सुधारक--–महर्षि धोंडो केशव कर्वे
महर्षि कर्वे यांनी केलेल्या समाज उपयोगी कार्याचा आढावा घेतला आहे.

दक्ष ! आरोग्याकडे लक्ष!!
आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, कौटुंबिक,आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक आणि वैश्विक आरोग्य सुदृढ असणे हा होय.

आप्पांचे पत्र--लेखक... अरविंद जगताप
आप्पांचे पत्र या पाठाच्या माध्यमातून लेखकाने पत्ररूप संवादाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. आजच्या भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल व एसएमएस मुळे आपण पत्रव्यवहार विसरत चाललो आहोत.पत्ररूप संवादाचे वेगळेपण तुमच्या लक्षात यावे. आणि आपल्या वाट्याला जे काम येईल ते प्रामाणिकपणे करून जीवन जगावे. असा मोलाचा संदेश आप्पा देतात.

आश्वासक चित्र--कवयित्री नीरजा
आश्वासक चित्र या कवितेतून कवयित्री नीरजा यांनी स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे, त्यांच्या मनात रुजावे. असा आशावादी विचार केला आहे.

चाळीशी नंतरचे दंतजीवन
आपल्या चांगल्या आरोग्यासाठी दातांची काळजी घेणे गरजेचे आहे.

तथागत सम्यक संबुद्ध यांनी सांगितलेले तीन नियम......।
मानवी जीवन जगत असतांना भगवान बुद्ध यांनी सांगितलेले हे तीन नियम खूप महत्त्वाचे आहेत.

मराठी भाषा सहजपणे शिका ।
सरलतासे कम समय में मराठी भाषा बोलना सिखेंगे ।और एक जरुरी बात मराठी भाषा बोलणेवाले व्यक्ती दुनिया की हरकोई भाषा बोल सकते हैं।

ताणतणाव
ताणतणाव कमी करण्यासाठी करण्यासाठी इतरांना मदत करा.पुष्प, प्रणाम व प्रशंसा करा.

ताणतणाव कमी कसा करावा?
ताण कमी करण्यासाठी इतरांशी हसा,मनमोकळेपणाने बोला, शेकहँड करा, वडीलधाऱ्यांचा ,विद्वानांचा ,गुरुजनांचा आदर करा त्यांना मनापासून नमस्कार करा .आपल्यापेक्षा लहानांना प्रोत्साहन द्या ,त्यांची स्तुती करा ,त्यांना फुल द्या ....पुष्प प्रशंसा आणि प्रणाम या तीन गोष्टींनी मन जिंका .ताण कमी करण्यासाठी मोठ्यानं हसा हा $हा $$हा $$$हा$$$$हा....

30. सुसज्ज व्हा, उठा चला(चाला)....आरोग्यवीर हो......
चालण्याच्या व्यायामाचे फायदे--1)-वजन कमी होते.2)रक्तदाब नियंत्रित होतो.3)पोट साफ व्हायला मदत होते.4)श्वासनसंस्थेची कार्यक्षमता सुधारते.5)स्टॅमिना वाढतो.6)उत्साह, आनंद, प्रसन्नता वाढीस लागते.7)मधुमेही लोकांची शुगर नियंत्रणात येते. म्हणजेच चालत राहा.असे आपल्या पुर्वजांनी का सांगितले ते कळले ना!

गवताचे पाते.. वि.स.खांडेकर
खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकांच्या रुपकांतून माणसांच्या विविध वृत्ती प्रवृत्तीचे दर्शन या रूपक कथेतून घडवले आहे.

वस्तू
कवि द.मा.धामनस्कर यांची वसतू ही कविता मुक्तछंद प्रकारातील आहे. कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली,की ती वस्तू अनमोल ठरते.वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते. त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केल्या जातात.

बाबलसाहित्यिका--गिरिजा कीर(स्थूल वाचन) डॉ. विजया वाड
प्रत्येक चरित्रात त्यांनी एकेक महत्त्वाचा विचार मांडला आहे. उदा.,महात्मा जोतिबा फुले यांच्या चरित्रात गिरिजा कीर लिहितात,"प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला,आपल्याला लिहिती बोलती क करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही." ताराबाई मोडक या शिक्षणव्रती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात," माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे." ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचे चरित्र सादर करताना गिरीजाबाई लिहितात,"ज्या भागात काम करायचं, त्या भागातील मुलं शिकली आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं,त्यात प्रेम आओतणं या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरूण मुलं पुढे येवोत!हेच अनुताईंचे खरे स्मारक ठरेल!"

झाड....डॉ. द.दि.. पुंडे
आपल्या जगण्यासाठी झाड उपयोगी पडते. अगदी मानसाच्या जन्मापासून तर आयुष्यभर भरभरून देण्याचे कार्य करते.

उत्तम लक्षण --संत रामदास
रामदास स्वामी यांनी या रचनेत आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले आहे. सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी असा संदेश संत रामदास देतात.

आजीः कुटुंबाचं आगळ
ग्राम संस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया असल्यामुळे ग्रामसंस्कृतीचे महत्व जाणण्याचा संदेश" आजी कुटुंबाच आगळ ''या पाठातून आपल्याला मिळतो

बोलतो मराठी...लेखिका आहेत डॉ. निलिमा गुंडी
मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठीत "मारणे' हे एक क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते, हे लक्षात घेण्याजोगे आहे. जसे, गप्पा मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे,शिट्टी मारणे, पाकीट मारणे, जेवणावर ताव मारणे,(पोहताना)हातपाय मारणे, माश्या मारणे इत्यादी. "मारणे' म्हणजे "मार'देणे हा अर्थ यात कोठेही आलेला नाही. हिच तर भाषेची गंमत असते.

मोतीबिंदू
मोतीबिंदू कारण व त्यावरील उपाययोजना. आपल्या डोळयांची काळजी कशी घ्यावी.

उत्तम पुरुष.. संत रामदास
समर्थ रामदास यांनी उत्तम पुरुष या पद्यरचनेतून माणसाने जीवन जगत असतांना काय करावे आणि काय करू नये यासाठी मार्गदर्शन केले आहे.

इयत्ता दहावीच्या राज्यशास्त्र हा विषय समजून घेऊया. आजचा एपीसोड भारतीय संविधानाची वाटचाल
समता, स्वातंत्र्य,बंधुता आणि न्याय हि मानवी जीवनातील आवश्यक जीवनमूल्ये.या मूल्यांचे जतन करून त्यांचे संवर्धन करणे. व आपली लोकशाही शाबुत ठेवणे. हे सर्व आपल्या संविधानात अधोरेखीत आहे.

कंम्प्युटर चा योग्य प्रकारे वापर
डोळे, डोकेदुखी,मानेचे दुखणे,कंबरदुखी इ. विकार जडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.


स्वरयंत्राचा कँसर(घशाचा कँसर)
तंबाखू, गुटखा, सिगारेट, दारू इ.व्यसनापासून दूर राहिलेलं बरं. फळे, पालेभाज्या, दूध इ.पदार्थ आपल्या जेवणात असावेत. नियमित योगासने, व्यायाम, चालणे इ.सारख्या गोष्टींनी प्रतिकारशक्ती वाढवून स्वतःला या कर्करोगापासून वाचवलेलं बरं!

स्वरयंत्राचा कँसर(घशाचा कँसर)
चाळीशी नंतरचा हा घशाच्या कँसरचा धोका टाळण्यासाठी तंबाखू, गुटखा, सिगारेट, दारू इ.व्यसनांपासून दूर राहिलेलं बरं! फळे, पालेभाज्या, दूध इ.पदार्थ आपल्या आहारात असावेत. तसेच नियमितपणे योगासने, व्यायाम, चालणे इ.सारख्या गोष्टींनी प्रतिकारशक्ती वाढवून स्वतःला या कर्करोगापासून वाचवलेलं बरं.....

कानाने कमी ऐकू येणे किंवा ऐकू न येणे
डायबेटीस, ब्लडप्रेशर, तंबाखू, गुटखा, दारूसारखी व्यसने असणाऱ्या लोकांना चाळिशीनंतर कमी ऐकायला येऊ लागतं तर काही लोकांना अजिबातच ऐकू येत नाही.

कमी ऐकू येणं किंवा ऐकू न येणं
डायबेटीस, ब्लडप्रेशर, असणारे व्यक्ती, तसेच तंबाखू, गुटखा, दारूसारखी व्यसने असणाऱ्या लोकांना चाळीशी नंतर कमी ऐकायला येऊ लागतं तर काही लोकांना अजिबातच ऐकू येत नाही.

गर्भाशयाचा कँसर
काही वेळा गर्भाशयाच्या भिंतीमध्ये एखादी मोठी किंवा छोट्या छोट्या गाठी आढळून येतात. त्यांना फायब्रोइड्स असे म्हणतात. त्या गाठींचा तुकडा काढून तपासला असता अनेकदा त्या कँसरच्या नाहीत असेच दिसून येते.

छातीत गाठ
छातीत गाठी होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक ताडासन,अर्धचक्रासन,कटिचक्रासन, वीरासन,शशांकासन,उष्ट्रासन,भुजंगासन, धनुरासन, नौकासन, सूर्यनमस्कार या सारख्या क्रिया कराव्या लागतील. दीर्घश्वासोच्छ्वास, कपालभाती, नाडीशुद्धी इ. प्राणायाम व त्याचबरोबर प्रतिकार शक्ती वाढविणारी पपई, डाळींब, आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी, आमसूल, कवठ इ.सारखी फळे आहारात घ्यावी लागतील.

डायबेटीस
डायबेटीस टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी. डायबेटीस का होतो...१)एकतर त्या व्यक्तीच्या स्वादुपिंडात तयार झालेलं इंन्सुलिन त्याच्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरतं.२)व्यक्तीच्या शरीरातील पेशी इंन्सुलिनला प्रतिसाद देत नाहीत. ३) किंवा त्या व्यक्तीच्या स्वादुपिंड ग्रंथीद्वारा आवश्यक तितकं इंन्सुलिन तयार होत नाही.

लिव्हर
लिव्हर ची कार्य---अन्नापासून उर्जा तयार करणे. काही प्रथिने उदा.इमुनोग्लोबुलीन तयार करून शरीराची प्रतिकारशक्ती वाढविणे. लाल रक्तपेशी तयार करणे. रक्त गोठविण्यासाठी उपयुक्त व्हिटॅमिन "के'ची निर्मिती करणे.

किडनी चे कार्य
आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव म्हणजे किडनी.आपल्या शरीरातील विविध विषारी पदार्थ उदा. युरिया, अमोनिया इ.लघवी वाटे बाहेर टाकणे.शरीरातील क्षार व पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवणे.ब्लडप्रेशरवर नियंत्रण ठेवून ह्रदयाचा भार हलका करणे. इरीथ्रोप्रोटीन नावाचं हार्मोन रक्तात सोडून लाल रक्त पेशींच्या निर्मितीला चालना देणे.


हृदय रोग
हार्ट अटॅक टाळण्यासाठी घ्यावयाच्या काळजी आपले खानपान आणि आहार विहार हे विचार हे समतोल आणि संतुलित ठेवले तर हृदयरोगापासून आपला बचाव होऊ शकतो धन्यवाद

महत्त्व आपल्या दृष्टिकोनाचे
आपला दृष्टिकोन प्रगल्भ असावा मुलांना समजावून घेताना त्यांच्या बाल मानसशास्त्राचा सुद्धा विचार करणे आवश्यक आहे धन्यवाद

व्यवस्थापण शास्त्र मुलांना समजावून घेतांना ।
पालकांनी आपसातील मतभेद मुलांसमोर व्यक्त करू नयेत. मुलांचा हट्टीपणाला कसा आळा घालावा.हट्टाला होकार द्यायचा असेल तर आढेवेढे न घेता लगेच द्यावा.

दृष्टिकोन --यशस्वी व्यक्तिमत्वाचा पंचावन्न टक्के वाटा ।
प्रगल्भ दृष्टिकोनाचे सूत्र शिकू या । बाल मानसशास्त्र समजून घेऊ . तसे आपले आचरण ठेवू .

संतुलित आहाराचे महत्त्व.
प्रथिने, स्निग्ध पदार्थ, पिष्टमय पदार्थ आपल्या मुलांना योग्य प्रमाणात उपलब्ध करून दिली पाहिजे.

आपल्या मुलांना व्यायाम करण्याचे महत्त्व सांगू.
व्यायामाने शारीरिक क्षमता वाढते आणि बौद्धिक क्षमता वाढण्यास व्यायाम उपयुक्त ठरते. आपल्या मुलांना अभ्यास करण्यासाठी अधिक प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा होणे आवश्यक असते. तो व्यायाम केल्याने होतो.

चला, छंदाद्वारे उपयुक्त कौशल्ये शिकू या
व्यावहारिक जीवनातील स्पर्धेत उपयोगी असणाऱ्या छंदाद्वारे मानसिक समाधान मिळवणे हाच खरा उद्देश असावा. कायमस्वरूपी सकारात्मक बदल घडवून आणणे महत्त्वाचे.

अभ्यासासाठी परंतु अभ्यासाव्यतिरिक्त
जीवनात आनंद आणि यश मिळवण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहेच.भरपूर अभ्यास हा सुद्धा महत्त्वाचा आहे.

पूर्वतयारी अभ्यासाची
मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी. वाचन व श्रवणाचे विषय, भाषा विषय मराठी, हिंदी, इंग्रजी.लिखाणाचे विषय-इतिहास व भुगोल.सरावाचे विषय-गणित व विज्ञान.

पाल्य व्यक्तीमत्वाचा चा कानमंत्र
या भागामध्ये आपण ,आपल्या मुलांच्या अभ्यास सवयी समजून घेऊया.आणि मुलांना हसत खेळत अभ्यास करण्यास प्रोत्साहन देऊया..
