EPISODE · Nov 12, 2022 · 1H 1M
मध्यमवर्गाची सामाजिक जाणीव संपत चालली आहे का?
from स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum · host Santosh Deshpande
प्रादेशिक भाषेत विश्वकोश निर्माण करण्याची गरज का असते? विश्वकोषामुळे भाषेच्या विकासाच्या प्रक्रियेत कोणती भर पडते? इतिहास अभ्यासण्याचे कोणते फायदे असतात? मध्यमवर्गाची सामाजिक जाणीव संपत चाललीय का? ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. राजा दीक्षित यांच्याशी विनायक पाचलग व प्रसाद मिरासदार यांनी साधलेला संवाद.
Embed this episode
NOW PLAYING
मध्यमवर्गाची सामाजिक जाणीव संपत चालली आहे का?
No transcript for this episode yet
Similar Episodes
No similar episodes found.
Similar Podcasts
No similar podcasts found.